*गुरुतत्त्वचार……* *२४ /०६/२०२०* *।।गुरुगीता प्रथम अध्याय ।।* *जपस्तपोव्रतं तीर्थं यज्ञो दानं तथैव च |* *गुरु तत्वं अविज्ञाय सर्वं व्यर्थं भवेत् प्रिये ||१/२१* *अर्थ;-* जप,तप,तीर्थ,यज्ञ,दान, *गुरुतत्त्व* न जाणता केलेली ही सर्व कर्म व्यर्थ होऊन जाते *शरीर* https://youtu.be/l2p6_8b-xlQ ( *या विषयावर आधारित गुरुतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष शामराव जोशी, दादा यांनी जे मार्गदर्शन सेवा केली आहे* *ती आपल्यास नक्कीच आवडेल.गुरुतत्त्व प्रतिष्ठान तर्फे प्रकाशित होणाऱ्या अध्यात्मिक मार्गदर्शनच्या व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या* *गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशन चॅनलला सबस्क्रायब करा, लाईक करा व इतरांनाही शेअर करा हि नम्र विनंती* *आपल्या चॅनेलची नविन विडेओ लिंक हि प्रत्येक गुरुवारी येईल याची नोंद घ्यावी* *परमर्थिक उन्नती होण्यासाठी आपल्या मनात जे काही प्रश्न असतील तर त्याचे निरसन करण्यात येईल यासाठी संपर्क करा* *आपले गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशन युट्यूब चॅनेल* ) जय गुरूदेव……. या श्लोकात भगवान महादेव यांनी हेच सांगितले की, *जप,तप,तीर्थ, यज्ञ, दान,या सर्व कर्मातून माणसाला पुण्यफळ प्राप्त होत असतं. पण हे गुरुतत्व जाणल्या शिवाय जर कर्म केली तर ती व्यर्थ होतात.* त्यातून परमार्थिक उन्नती होत नाही.कारण *स्वतःच्या मनाने आपण हे कर्म करीत गेलो तर त्यातून आपला अहंकार वाढतो.* अहंकार वाढल्यामुळे प्रगती होत नाही.उलट *त्यामुळे “मी”पणा वाढतो,या मी पणा मुळे हातून जी काही कर्म घडतात ती प्रगतीची नसून त्यातूनअधोगतीच होते.* गुरुतत्व जर जाणून घ्यायचे असेल तर *आपल्या जीवनात गुरूंची फार आवश्यकता असते. गुरूंच्या मार्गदर्शनानेच गुरुतत्व हे कळतं.आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर साधना करत गेलो तर ती साधना तत्वा पर्यंत पोहोचते.* आपला *अहंकार दुर होऊन अंगी नम्रता येते.नम्रता साधकाचा दागिना आहे. “नम्र झाला भुता त्याने अनंता कोंडीयला “* म्हणजेच भुता म्हणजे *आपले शरीर हे पंचमहाभूतापासून तयार झाले आहे. हे शरीर जर नम्र झाले तर ,अनंत म्हणजे ईश्वर त्या शरीरात राहतो.* गुरू हे आपल्यासाठी *कुठली साधना योग्य आहे.ती साधना,जप म्हणजे गुरुमंत्र देतात त्याच्या पठणाने प्रपंचात अडकलेलं मन ईश्वराकडे वळत. गुरू आपल्या प्रकृती प्रमाणे जप,तप, तीर्थ ,यज्ञ,दान याचे महत्व सांगून आपल्याकडून करून घेत असतात. हे साधनामार्ग गुरु सांगत असल्यामुळे, त्याची जबाबदारी ही गुरूंवर येते, आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आचरण करत असल्यामुळे स्वतःच्या मनाचा लय होतो.आणि मनाचा लय झाल्यामुळे अहंकाराचा समुळं नाश होतो. यामुळे विवेक जागृत होऊन गुरू जे ज्ञान देतात ते प्राप्त होते* . म्हणूनच या श्लोकांमध्ये महादेवांनी हे सांगितले आहे की *हे सर्व कर्म मार्ग चांगले आहेत. यातून पुण्याची प्राप्ती होते. मात्र जर मार्गदर्शन नसेल तर ती व्यर्थ जातात.मी करतो या भावनेतून अहंकार निर्माण होतो. आणि अहंकारामुळे थोरा मोठ्या व्यक्तींचा सुद्धा लय झालेला आहे.* क्रमश: *जय गुरूदेव…….* *आपली प्रापंचिक व पारमार्थिक उन्नती करुण घेण्यासाठी गुरुतत्वाच्या सेवेत सहभागी व्हावे* *गुरुतत्वाच्या सेवेतून प्रत्येकाला आनंद व समाधान मिळेल हे गुरुतत्वाचे वचन आहे* *गुरुतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष जोशी दादा यांचे* *सत्संग व्याख्यान सर्वांना आध्यात्मिक ,पारमार्थिक उन्नतीसाठी मार्गदर्शक ठरतील* *आपणास नक्कीच आवडतील. खालील आपल्या गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशनच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा.* https://www.youtube.com/channel/UC5kH14z9L19iGIcINQPBBiA *आपले गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशन युट्यूब चॅनेल* *गुरुतत्व मासिकचे सभासद होण्यासाठी खालील लिंकवर जावे* http://gurutattva.in *गुरुतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष शामराव जोशी दादा डोंबिवली* *(गुरुतत्व मासिकचे संपादक व गुरुतत्व प्रतिष्ठानचे संस्थापक)* *अधिक माहितीसाठी संपर्क करा* *श्री कारभारी चव्हाण (ठाणे)* *09320178006* *श्री सतीश सावंत (डोंबिवली)* *09594146761* *श्री विकास पांचाळ (ठाणे)* *09029103259* *सौ उल्का मोरे (अंम्बरनाथ)* *09322593939* *श्री अमित शेलार (बदलापूर)* *08433618735* *श्री निलेश पाचपुते (घाटकोपर मुंबई)* *09967172418* *श्री सिद्धांत तिखे (धारावी मुंबई)* *09967465889* *श्री रामचंद्र मिनमिने (बोरीवली, नेरळ)* *09764556224* *श्री मिलिंद मोरे (जोगेश्वरी मुंबई)* *09869275841* *श्री विजय खिस्ती (शहापूर)* *07558683391* *श्री संतोष सावंत (शहापूर)* *07030875533* *श्री संतोष करंडे (डोंबिवली)* *09987136175* *सावित्री धुरी (कांदिवली मुंबई)* *09221281642* *माया कुलकर्णी (ठाणे)* *09324218797* *गुरुतत्व प्रतिष्ठान*

*गुरुतत्त्वचार……* २०/०६/२०२० *।।गुरुगीता प्रथम अध्याय ।।* *मम् रूपासि देवि त्वमतस्तत्कथयामि ते |* *लोकोपकारकः प्रश्नो न केनापि कृतः पुरा ||१/१६* *अर्थ-हे देवी !तू माझेच स्वरूप आहेस त्यामुळे(हे रहस्य) तुला सांगतो.* *तुझा हा प्रश्न लोक कल्याणकारक आहे.असा प्रश्न या आधी कोणी कधीच केला नाही.* *शरीर* https://youtu.be/l2p6_8b-xlQ ( *या विषयावर आधारित गुरुतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष शामराव जोशी, दादा यांनी जे मार्गदर्शन सेवा केली आहे* *ती आपल्यास नक्कीच आवडेल.गुरुतत्त्व प्रतिष्ठान तर्फे प्रकाशित होणाऱ्या अध्यात्मिक मार्गदर्शनच्या व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या* *गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशन चॅनलला सबस्क्रायब करा, लाईक करा व इतरांनाही शेअर करा हि नम्र विनंती* *आपल्या चॅनेलची नविन विडेओ लिंक हि प्रत्येक गुरुवारी येईल याची नोंद घ्यावी* *परमर्थिक उन्नती होण्यासाठी आपल्या मनात जे काही प्रश्न असतील तर त्याचे निरसन करण्यात येईल यासाठी संपर्क करा* *आपले गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशन युट्यूब चॅनेल* ) *जय गुरूदेव……* *भगवान महादेव असे म्हणत आहेत की, पार्वती ही” त्यांची फक्त पत्नी नव्हे तर त्यांचेच स्वरूप आहे”, म्हणजेच ज्याप्रमाणे महादेव यांच्या कडे असलेली जी शक्ती ,भक्ती, ज्ञान,आहे. हे सर्व देवी पार्वतीकडे सुद्धा आहे.* *म्हणूनच भगवान महादेवांना नरनारी नटेश्वर असे म्हणतात.* *ज्याप्रमाणे भग वान महादेव यांच्या कडे विश्वातिल लय ही सेवा आहे.त्याचप्रमाणे लय कारी सेवा ही पार्वतीकडे सुद्धा आहे.* *म्हणूनच ज्यावेळेस दैत्य दानव यांनी साधना करून ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त केले की ” देव-दानव मानवाकडून त्यांचा मृत्यू होऊ नये,” असा वर मागितला.* *त्यावेळेस नारी स्वरुपात पार्वतीने त्यांचा वध केला.* *म्हणजेच पार्वती सुद्धा महादेवाचच स्वरूप आहे.तीच महादेवाची शक्ती स्वरूपीनी आहे. हे यावरून सिद्ध होते आणि ती सुद्धा लय कारी सेवा करते* *अशी ही जगनमाता माय माऊली मानवाच्या उद्धारासाठी भगवान महादेवाशी संवाद स्वरूपातून हे परम रहस्य चे रहस्य आहे,* असे म्हणजे *गुरुतत्व* *हे गुरुगीते च्या स्वरूपात सर्वांसाठी ते प्राप्त व्हावे म्हणून, भगवान महादेवांना त्यांनी वारंवार विनंती केली.त्याच विनंतीला मान देऊन भगवान महादेवांनी गुरुगीता सांगायला सुरुवात केली.* *तेव्हा महादेव हे सुद्धा म्हणाले” की हा तुझा प्रश्न लोककल्याण कारी आहे व असा प्रश्न आज पर्यंत कोणीही विचारला नाही* *माणूस जोपर्यंत स्वतःमध्येच अडकलेला असतो. जेव्हा तो इतरांचा विचार करतो, इतरांच्या भल्याचा विचार करतो त्यासाठी प्रत्यक्ष कृती करतो, तोच असतो परमार्थ.* *तर असा हा परमार्थ असा प्रश्न आतापर्यंत कोणी का? केला नसेल तर त्याचे उत्तर हेच येते की, प्रत्येकजण स्वतःच्या प्रपंचातच मग्न असल्यामुळे इतरांच्या आनंदाचा विचार कोणाच्या मनात कधी आलाच नाही.* *कारण प्रत्येक जण मी आणि माझे यातच अडकल्यामुळे स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे इतरांचा विचार त्याचा मनात कधी आलाच नाही* म्हणूनच महादेवांनी तसे म्हटले आहे सर्वांचे कल्याण व्हावे व *प्रत्येक जीव गुरूच्या मार्गदर्शनाखाली साधना करून ईश्वरापर्यंत जावा व स्वतःच्या जीवनाचा उद्धार व्हावा, यासाठीच भगवान महादेव पार्वती दोघांनी मिळून मानवाच्या कल्याणासाठी श्री गुरुगीता निर्माण केली आज ती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचावी त्याचा उद्धार व्हावा अशाप्रकारे रचना केली* *जय गुरूदेव…….* *आपली प्रापंचिक व पारमार्थिक उन्नती करुण घेण्यासाठी गुरुतत्वाच्या सेवेत सहभागी व्हावे* *गुरुतत्वाच्या सेवेतून प्रत्येकाला आनंद व समाधान मिळेल हे गुरुतत्वाचे वचन आहे* *गुरुतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष जोशी दादा यांचे* *सत्संग व्याख्यान सर्वांना आध्यात्मिक ,पारमार्थिक उन्नतीसाठी मार्गदर्शक ठरतील* *आपणास नक्कीच आवडतील. खालील आपल्या गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशनच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा.* https://www.youtube.com/channel/UC5kH14z9L19iGIcINQPBBiA *आपले गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशन युट्यूब चॅनेल* *गुरुतत्व मासिकचे सभासद होण्यासाठी खालील लिंकवर जावे* http://gurutattva.in *गुरुतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष शामराव जोशी दादा डोंबिवली* *(गुरुतत्व मासिकचे संपादक व गुरुतत्व प्रतिष्ठानचे संस्थापक)* *अधिक माहितीसाठी संपर्क करा* *श्री कारभारी चव्हाण (ठाणे)* *09320178006* *श्री सतीश सावंत (डोंबिवली)* *09594146761* *श्री विकास पांचाळ (ठाणे)* *09029103259* *सौ उल्का मोरे (अंम्बरनाथ)* *09322593939* *श्री अमित शेलार (बदलापूर)* *08433618735* *श्री निलेश पाचपुते (घाटकोपर मुंबई)* *09967172418* *श्री सिद्धांत तिखे (धारावी मुंबई)* *09967465889* *श्री रामचंद्र मिनमिने (बोरीवली, नेरळ)* *09764556224* *श्री मिलिंद मोरे (जोगेश्वरी मुंबई)* *09869275841* *श्री विजय खिस्ती (शहापूर)* *07558683391* *श्री संतोष सावंत (शहापूर)* *07030875533* *श्री संतोष करंडे (डोंबिवली)* *09987136175* *सावित्री धुरी (कांदिवली मुंबई)* *09221281642* *माया कुलकर्णी (ठाणे)* *09324218797* *गुरुतत्व प्रतिष्ठान*

“गुरुतत्त्व एक मार्गदर्शक”

प्रारब्ध भोग भोगण्याचे माध्यम म्हणजे शरीर आहे.शरीरा शिवाय प्रारब्ध संपू शकत नाही.जाणून घ्या या व्हिडिओ तुन,

गुरुगीता

गुरुतत्त्वचार……..
२०/६/२०२०
*।। गुरुगीता प्रथम अध्याय ।।*
*अचिन्त्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने* |
*समस्त जगदाधारमूर्तये ब्रह्मणे नमः ||*

*अर्थ:*’ *हे ब्रह्म अचिंत्य, व्यक्त,अव्यक्त या तिन्ही गुणांनी रहित, मात्र पाहण्याऱ्याच्या अज्ञानाच्या उपाधीने त्रिगुणात्मक भासतो. आणि संपुर्ण जगाचे अधिष्ठानरूप आहे . अशा ब्रह्मला नमस्कार असो* .।। १ ।।

*जय गुरूदेव……..*
*ब्रम्ह हे अचिंत्य आहे म्हणजे जे उत्पन्नही होत नाही. जे स्थिर ही नाही, जे कधीही लयास जात नाही. कुठल्याही पद्धतीने त्याचे चिंतन करून सुद्धा कळून येत नाही. असे अचिंत्य आहे.म्हणजेच चिंतनाच्या पलीकडे आहे.*
*तसेच अव्यक्त आहे, म्हणजेच कुठल्याही प्रकारे व्यक्त करू शकत नाही.असे त्याचे स्वरूप ,त्याचा रंग, त्याचा स्पर्श,त्याचे नाम व गंध या द्वारे व्यक्त करू शकत नाही. म्हणजेच शब्द, रूप, रस,गंध यांच्याही माध्यमातून व्यक्त करू शकत नाही असे हे ब्रह्म आहे.*
*ज्याप्रकारे अचिंत्य, अव्यक्त आहे. तसेच ते गुणरहित आहे. सत्व,रज,तम या त्रिगुणामध्ये त्याचे स्वरूप नाही. ब्रह्म स्वरूप हे निर्गुणस्वरूप आहे.* म्हणून तो सत्व,रज,तम या गुणांनी युक्त असा तो त्याचे आकलन होऊ शकत नाही ब्रम्ह निर्गुण स्वरूपात संपूर्ण ब्रह्मांड व्यापून आहे. तो सर्वत्र आहे.चराचरात सर्वत्र तोच व्यापून आहे.तो सर्वांमध्ये आहे. म्हणुनच त्याचे स्वरूप एक नाही.त्याला जसे कोणी ओळखत त्याला तिथे गेल्यावर तो तसाच दिसत असतो. मूळ आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख ज्यावेळी होत जाते. त्यावेळी ब्रह्मज्ञान व्हायला लागते. या ब्रह्म ज्ञानातूनच ब्रह्मानंद मिळतो
*ब्रह्म मात्र सर्व जगाचे संतुलन करीत असतो. तोच उत्पत्ती, स्थिती, लय कारक आहे. त्याच्या कडूनच या सर्व गोष्टी घडत असतात. त्याच्याच इच्छेने ब्रह्मांड कार्यरत आहे.तोच ब्रह्मांडाचा आधार रूप आहे. अशा या ब्रह्माला आमचा नमस्कार असो.*

हा गुरुगीतेचा प्रथम अध्यातील प्रथम श्लोक आहे. हे ब्रह्मतत्त्व म्हणजेच गुरुतत्त्व आहे.
जय गुरूदेव …….

गुरुतत्त्वाचार …..२७/१२

।। गुरूतत्वाचार ।।
२७/१२/२०१९
सत्कर्मात वय घालवावे म्हणजे मरे पर्येंत सत्कर्म करीत राहायचे आहे . हीच साधना आहे**

  " *सत्कर्म योगे वय घालवावे* " यातून खूप मोठा विचार सर्वाना दिला आहे.सत म्हणजे ईश्वर , ईश्वर हा निर्गुण स्वरूपात आहे त्याचेच सगून स्वरूप म्हंणजे समाज आहे. समाजाची सेवा करणे म्हणजेच  ईश्वराची सेवा करण्या सारखे आहे. ही सेवा करताना भाव हा समर्पित वृत्तीचा असायला हवा. त्या ठिकाणी कुठलिही स्वार्थ वृत्ती नको. कोणाकडून कुठलीही *अपेक्षा न ठेवता जे कर्म केले जाते तेच सत्कर्म होय.* 
 कर्मयोग हा भगवान श्रीकृष्णाने युद्धाच्या कर्म भूमीवर ज्यावेळी अर्जुन हा भावनेत अडकला व युद्ध न करण्याचे विविध कारणे सांगू लागला त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी कर्म योग् सांगितला. भावनेच्या स्तरावर कर्म योग्य होत नसतो. कारण *भावनेपोटी केलेल्या कर्मातून  दुःखच मिळत.* 
   *कर्म योग् म्हणजे "स्व" चा त्याग करून इतरांसाठी  सर्वस्व पणाला लावून सेवा करणे म्हणजे सत्कर्म.* म्हणजेच *निर्गुण असलेल्या ईश्वराच्या सगुण स्वरूपाची म्हणजे समाजाची सेवा करणे म्हणजे सत्कर्म आहे.* 
    *ज्याला सेवेची गरज आहे त्याची सेवा करणे हेच सत्कर्म आहे.* सातत्याने दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होणे .म्हणूनच  रामदास स्वामी म्हणतात " *सत्कर्म योगे वय घालवावे"असेच सत्कर्म फक्त काही दिवस करायचे नाही, तर या *सत्कर्मात वय घालवावे म्हणजे मरे पर्येंत सत्कर्म करीत राहायचे आहे . हीच साधना आहे** 

-गुरूतत्व सेवक संतोष जोशी (गुरूतत्व मासिक संपादक)